शिरूर अनंतपाळ चे भुमीपुत्र लखनगावे यांचे हैद्राबाद येथे मदत कार्य
शिरूर अनंतपाळ चे भुमीपुत्र सुधीर लखनगावे यांचे हैद्राबाद येथे मदत कार्य शिरूर अनंतपाळ चे सुपुत्र श्री सुधीर धनाजीराव लखनगावे हे औषध निर्माण शास्त्रातील उच्चशिक्षित असुन  सध्या ते हैद्राबाद येथील नामांकित औषध कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत असुन ते सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असता. कोरोना च्या या लढा…
Image
वन विभाग शेतात खड्डे मारत असल्याची तक्रार
वन विभाग शेतात खड्डे मारत असल्याची तक्रार  निलंगा: निलंगा तालुक्यातील वांजरवाडा (शि.) येथे वन विभागाची सर्व्हे. न. 107, 108 मध्ये जमीन आहे. त्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे मारण्याचे काम चालू आहे. तसेच याच सर्व्हे नं मधील जमीन 1975 पासुन बब्रुवान इस्माईल गवारे, विश्वनाथ भुजंगा गवारे, चमाबाई…
Image
आ. निलंगेकर यांच्या पुढाकारातून डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे आयोजन
आ. निलंगेकर यांच्या   पुढाकारातून डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे आयोजन     लॉकडाऊनच्या कार्यकाळात डिजिटल आंबेडकर जयंती      निलंगा /प्रतिनिधी :माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर कायमच महापुरुषांच्या अभूतपूर्व जयंती साजरी करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आताही लॉकडाऊनच्या पार्श…
Image
कव्हा येथील जनतेला कव्हेकर यांच्या मार्फत मास्कचे वाटप
कव्हा येथील जनतेला कव्हेकर यांच्या मार्फत मास्कचे वाटप लातूर दि.31/03/2020 जे.एस.पी.एम.लातूर शिक्षण संंस्थेच्या वतीने दोन दिवसापुर्वी स्वामी विवेकानंदपुरम कॅम्पास मध्ये एम.आय.डी.सी.मधील मजूरांना जेवनाचे पॉकेट शेकडो लोकांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेक यांच्या हस्ते वाटप केले होत…
Image
अँड.वैजनाथ राऊत यांना अखेरचा निरोप...
अँड.वैजनाथ राऊत यांना अखेरचा निरोप... लातूर,दि.25.लातूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ नोटरी वैजनाथ शंकरराव राऊत यांचे मंगळवार,दि.२४ मार्च 2020 रोजी रात्री1.30 मिनिटांनी पुणेच्या रूबी हाँल मध्ये शुगरवर उपचार सुरू असताना प्राणोत्क्रमण झाले.ते 85 वर्षांचे होते..पुणे येथील भवानी पेठेत त्यांना अखेरचा निरोप दे…
माणसा माणसातील नितिमत्ता हरवत चाललीय : आचलिया
माणसा माणसातील नितिमत्ता हरवत चाललीय : आचलिया देवणी : न्यायालयारील विश्वास तसूभरही कमी झाला नाही परंतू माणसा माणसातील नितीमत्ता हरवत चालली आहे त्यामुळे न्यायालयावरील भार दिवसेंदिवस वाढत आहे यापूर्वी सर्वसामान्य माणसे एक वचनी होते त्यामुळे गावातील तंटे गावातच मिटत होते अशी परिस्थिती राहिली नाही दिवस…
Image